बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला.
षटकार आणि चौकारांतून त्याने तब्बल 88 धावा काढल्या आहे. संजू सॅमसनने मैदानावर अक्षरशा: षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला.
पीसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जात नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
भारत सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी टीम इंडियाला परवानगी दिलेली नाही. आता टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन खेळण्याची शक्यता नाही.
Gautam Gambhir : भारतीय संघाने तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर आता बीसीसीआयकडून (BCCI) हेड कोच गौतम गंभीरवर