अकोले तालुक्यातील राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात.
महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक उद्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात होत आहे. आधी ही बैठक 28 एप्रिलला होणार होती.
शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांचे मंदिर (Sai Baba Temple) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.
पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलावामधील उपलब्ध जलसाठे वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे.
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Radhakrushna Vikhe Patil On Farmer Water Problem : निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण होण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे योगदान आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना […]
विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत. संघटनेत काम करताना चुका माफ होतील, पण गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही.