राजकारणात आल्यापासून मी कधीच पक्ष बदलला नाही. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही.
आपण महायुतीत एकत्रित निवडणूक लढणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 85 जागा मिळाल्या पाहिजेत या मागणीवर आपण ठाम आहोत.
Nawab Malik : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला
पाणी, नाणी, वाणी नासू नये, असा अभंग म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपममुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फटकेबाजी केलीयं. ते विधिमंडळात बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणूक मी शंभर टक्के चिन्हावरच निवडणूक लढणार आहे चिन्ह कोणतं असेल याचं उत्तर त्यावेळी देऊ.
शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना अजित पवार गटाकडून विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Prajakt Tnpure यांनी राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पाडल्यावरून शिवाजी कर्डीले यांच्यासह सुजय विखेंवर गंभीर आरोप केले आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केलं.
उशिरा का होईना आता भाऊ-बहीण आठवली असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, एसटी बससाठी काही तरतूत केली नाही. त्यावर काँग्रेसने टीका केली आहे.