- Home »
- Attack
Attack
‘आणखी 10 सेकंद थांबलो असतो तर… जरांगेंवर निशाणा साधत हाकेंनी सांगितला हल्ल्याचा थरार!
Lakshman Hake यांच्या गाडीवर अहिल्यानगरजवळ हल्ला झाला. त्यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्याचा थरार हाके यांनी सभेमध्ये सांगितला आहे.
अमेरिका किंवा इस्त्राइलच्या हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर देऊ; इराणची अमेरिकेला थेट धमकी
Iran ने इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना थेट धमकी दिली आहे. हल्ले केल्यास त्याचे तसेच प्रत्युत्तर दिले जाईल असं इराणने म्हटलं आहे.
मला गोडसेंचे विचार मांडण्याचा अधिकार, हल्ल्यांना पाठबळ देणाऱ्या थोरातांनी आत्मपरिक्षण करावं; कीर्तनकार भंडारे आक्रमक
Kirtankar Sangram Bapu Bhandare यांनी पुन्हा एकदा थोरातांवर टीका तसेच नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याची अधिकार आहे म्हणत इशारा दिला आहे.
देशात नथुराम अन् तुकारामांची लढाई, पण गडकरी आमच्या मनातलं… आव्हाड नेमकं काय म्हणाले?
Jetendra Awhad यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याच्या धक्कादायक प्रकारावर तसेच गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; 24 तासांत 1,430 युक्रेनियन सैनिक ठार
Russia चे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे प्रचंड चिडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी युक्रेनला प्रत्युत्तर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पालक नसलो तरी, मी नाशिकचा बालक; मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच भुजबळांची फटकेबाजी
Chhagan Bhujbal ची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यानंतर आज भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली.
लोकांची अन्न-अन्न दशा पण सरकार अन् लष्कर मात्र… युनोच्या रिपोर्टमध्ये पाकमधील धक्कादायक वास्तव समोर
Pakistan च्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
ते कारखाने खरेदीच्या व्यापात गुंतलेत; पक्षीय कार्यक्रमाला उपस्थित नसणाऱ्या सावंताना शहाजी बापूंचा टोला
Shahaji Bapu यांना सावंतांच्या पक्षीय कर्यक्रमाला उपस्थित न राहण्यावर प्रश्न केला. त्यावर शहाजी बापूंनी सावंताना टोला लगावला आहे.
फक्त महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी सिंचन घोटाळ्याचा वापर; शाहंनी स्वीकारलेल्या तटकरेंच्या निमंत्रणावरून दमानियांचा हल्लाबोल
Anjali Damania यांनीअमित शाह हे सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. त्यावरून टीका केली.
शेतकरी कैलास नागरेचा बळी भाजपा युती सरकारने घेतला; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Harshvardhan Sapkal यांनी कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप केला आहे.