- Home »
- Bangladesh Crisis
Bangladesh Crisis
‘संपूर्ण बांगलादेश हादरणार आहे’, उस्मान हादीची हत्या अन् प्रेयसीला सांगितलेली Inside Story
12 डिसेंबर रोजी ढाका येथे दुचाकीवर बसलेल्या मुखवटाधारी हल्लेखोरांनी उस्मान हादीवर गोळ्या झाडल्या होत्या. हा हल्ला घडवून आणण्यामागे फैजल करीम हा मुख्य आरोपी आहे.
बांग्लादेशला आणखी एक धक्का! ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY, नेमकं काय घडलं?
भारत सरकारने बांग्लादेशातून येणारी जूट उत्पादने आणि तयार कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
बांग्लादेशात पिक्चर हळूहळू बदलतोय.. युनूस यांची सत्ता धोक्यात; डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम!
बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्यांनी काल युनूस यांची भेट घेतली. डिसेंबर 2025 पर्यंत देशात निवडणुका घ्या अशी मागणीही केली.
बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची पक्की, इमर्जन्सी बैठकीत शिक्कामोर्तब; अंतरिम सरकार तुर्तास स्थिर..
युनूस यांनी आज एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. सध्या तर युनूस हेच बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख राहणार आहेत.
भारताचा मोठा निर्णय! बांग्लादेशचे होणार कोट्यावधींचे नुकसान; ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY
सरकारच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने बांग्लादेशातून येणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.
श्रीलंका, नेपाळ अन् पाकिस्तान चीनच्या सापळ्यात मित्र देश कंगाल; आता ‘हा’ देश चीनच्या रडारवर..
नेपाळनंतर आता बांगलादेश सुद्धा चीनच्या सापळ्यात अडकत चालला आहे. कर्ज आणि आर्थिक सहकार्याच्या जाळ्यात अडकून बांगलादेश भारताशी संबंध बिघडवत आहे.
बांगलादेशची भारताला विनंती, शेख हसीना यांना परत पाठवा, भारताकडून काय दिली प्रतिक्रिया?
बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाकडून आम्हाला प्रत्यार्पणासंदर्भात विनंती प्राप्त झाली आहे. पण आम्ही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया
सहा महिन्यांत ६० हजार कोटी, बांग्लादेशच्या संकटात भारताची चांदी; कापड उद्योगाला बूस्टर..
Bangladesh Crisis : एखाद्याच्या संकटाचा फायदा दुसऱ्याला होतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपास घडत असतात. असंच काहीसं बांग्लादेश बाबतीत (Bangladesh Crisis) घडलं आहे. बांग्लादेशातील परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडल्यानंतर आणि येथे सत्तांतर झाल्यानंतर देशातील अनेक व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. देशातील व्यापार ठप्प झाला आहे. पण बांग्लादेशातील संकट […]
श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश अन् पाकिस्तान.. ‘चीन’च्या मित्रांनी घेरलाय भारत!
बारकाईने पाहिले तर आज भारताच्या शेजारी देशांमध्ये जी सरकारे आहेत त्यामुळे भारताच्या विरोधी सूर जास्त दिसत आहे.
हिंसाचाराचा इफेक्ट! बांग्लादेशचा कापड उद्योग गडगडला, 4500 कोटी पाण्यात, 900 कारखाने बंद..
बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार म्हणून येथील कापड उद्योग आहे. देशातील हिंसाचाराचे चटके या उद्योगाला बसले आहेत.
