- Home »
- Bangladesh Crisis
Bangladesh Crisis
भारताचा मोठा निर्णय, बांग्लादेशातून उच्चायोग-वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना परत बोलावले
बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
पळण्याच्या तयारीत असतानाच जमावानं गाठलं अन्.. मारहाणीत सिनेनिर्माता बाप-लेकाचा अंत
हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या बांग्लादेशातून आणखी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
बांग्लादेशातील सत्तांतराचा भारताला धक्का; व्यापारात तोटा, राजकीय वजनही घटणार
शेख हसीना यांनी सत्ता सोडल्याने आता बांग्लादेशात त्या सर्व गोष्टी होतील ज्या चीन आणि पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरतील.
बांगलादेशात परिस्थिती चिघळली, आंदोलकांनी हॉटेलला लावली आग, 24 जणांना जिवंत जाळले
Bangladesh Protests : सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात बांगलादेशात (Bangladesh) गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनात
आठ हजार विद्यार्थी परतले, बांग्लादेशवर नजर पण.. सर्वपक्षीय बैठकीत सरकारचा खुलासा
केंद्र सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली याची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
बांग्लादेशातील हिंसाचारात भारतीय कंपन्या संकटात; LIC ने घेतला मोठा निर्णय
बांग्लादेशातील भयावह परिस्थितीमुळे येथे व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्याही संकटात सापडल्या आहेत.
“हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही”; बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला
देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.
मोठी बातमी! बांग्लादेशातील हिंसाचाराच्या भारतालाही झळा; ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू
बांग्लादेशातील परिस्थिती पाहता मेघालयात नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसाँग यांनी दिली.
Bangladesh : धक्कादायक! हॉटेलच्या आगीत 8 होरपळले; हिंसक जमावाच्या मदतीने 500 कैदी पळाले
जेसोर जिल्ह्यातील एका हॉटेलला आग लावण्यात आली. यामध्ये आठ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर 84 लोक जखमी झाले आहेत.
