बीड जिल्ह्यात आज सहा नगरपरिषदेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात पक्षांतर सुरू असून अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बालविवाह होत असतील
परळी तालुक्यातल्या सिरसाळाजवळील कान्हापूर येथील ही घटना आहे. मार्च २०२३ मध्ये अविनाश देशमुख या व्यक्तीने आत्महत्या
बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण म्हणजे अविनाश साबळे. एका कष्टकऱ्याच्या मुलाची कहाणी.