- Home »
- Beed
Beed
आरक्षणावरून राज्यात नव्या वादळाची चाहूल! ओबीसी महाएल्गारातून मुंडेंचा सवाल, मुठभर लोकांना सत्तेचा मोह…
बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली.
बीडमध्ये मध्यरात्री खळबळ! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर अज्ञात टोळक्याचा हल्ला, 4 महिला गंभीर…
सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.
पुढे निवडणुका नाही, असं त्यांना वाटतंय; पंकजाताईंच्या मेळाव्याला दांडी मारणाऱ्यांना धनंजय मुंडेंनी सुनावले !
Dhananjay Munde: मागच्या दसरा मेळाव्यातील अनेक जण आज दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतंय. पण एक लक्षात ठेवा.
हातात सलाईन, शरीर थकलेलं! जरांगे पाटलांनी नारायणगड गाजवला, शेतकऱ्यांसाठी तोफ डागली…
बीड जिल्ह्यातील नारायणगड मनोज जरांगे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा पार पडला.
Bajrang Sonawane : सर्व काही उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; खासदार सोनवणेंची मागणी
Bajrang Sonawane : शेतकऱ्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पिके तर गेलेच आहेत, मात्र त्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत.
राज्यातील दीड कोटी एकर शेतीचे नुकसान; सरसकट कर्जमाफी देणार का ? कृषिमंत्र्यांचे थेट उत्तर
Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.
राज्यात आजही धो धो पाऊस; मुंबई, अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भयंकर! बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, छातीत वार करत क्रूरपणे संपवलं…
बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. यश देवेंद्र ढाका या तरुणाची हत्या.
मुख्यमंत्र्यांना विचारतो, तुमची योग्य वेळ ही पंचांग काढून सांगणार आहात का ? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray: पीक विमा हा घोटाळा आहे. बँकेच्या नोटीसा आता शेतकऱ्यांना येत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटीसा एकत्र करून नजिकतच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 215 कोटी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीस
Devendra Fadnavis : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी