बिहारचे माजी (Bihar Politics) मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.
नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे.
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
असेही काही नेते आहेत ज्यांना राजकारणात येण्यापेक्षा क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं होतं. पण त्यांच्या नशिबात मात्र वेगळच लिहिलं होतं.
निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.
आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.
मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता बदलले आहेत.
काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली.
केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसराय (Bihar News) मतदारसंघाचे खासदार गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.