- Home »
- BJP
BJP
राहुरीत भाजप की राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार ? धर्मसंकट म्हणत तनपुरेंनी पुन्हा…
Prajakt Tanpure - ही जागा राष्ट्रवादीने लढली नसतील तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष लढले असते.
महावितरणची आर्थिक पुनर्रचना ते आयटी केडर ; राज्य मंत्रिमंडळाचे पाच धडाकेबाज निर्णय
state cabinet-माहिती तंत्रज्ञान संचालनायाचे रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आयुक्तालयात होणार.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर प्राजक्त तनपुरे यांची माघार; अक्षय कर्डिलेंच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा ?
Rahuri Assembly By Election-तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरता माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली आहे.
EXCLUSIVE : विखे-चव्हाणांची भेट अन् फडणवीसांशी चर्चा; राहुरी निवडणुकीतून तनपुरेंची माघार?
आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट; रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील थेट प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात
रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंची भेट घेण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले.
‘ही विजयाची सुरुवात’ म्हणत अक्षय कर्डिले मैदानात; राहुरीत उद्या शक्तीप्रदर्शनासह दाखल करणार उमेदवारी अर्ज
शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून, यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण रंगणार आहे.
अक्षय कर्डिले सहा एप्रिलला अर्ज दाखल करणार; प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
Rahuri Assembly By election- भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी होईल.
विकासासाठी शिवाजीराव कर्डिलेंची धडपड होती, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक- राधाकृष्ण विखे
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे. महायुती सरकार घेत असलेले निर्णय महत्वाचे आहेत.
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याची तुरुंगातून निर्दोष मुक्तता, घर जागा पाहून काय म्हणाला?
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
आंदोलन, आरोप आणि निवडणूक प्रक्रियेवर संशय, प्रकाश आंबेडकरांनी टाकला अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रकाश
भाजपमधील नेतेच आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर प्रशचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.