Sunil Tatkare Statement On NCP Merger Decision : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या चर्चांचे खुद्द अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) स्पष्ट खंडन केलंय. विलिनीकरणाचा कोणताही निर्णय झाला, तरी तो भाजपाच्या (BJP) शीर्ष नेत्यांशी विचारविनिमय करूनच होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. […]
Uddhav Thackeray Criticize BJP Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रॅंडची चर्चा काही थांबायला तयार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्रित विजय मेळाव्यानंतर तर या ब्रॅंडची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शिवसेना (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रॅंडवर भाष्य केलं आहे. “हा ब्रॅंड […]
Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray’s Interview : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला. ठाकरे ब्रँड (Uddhav Thackeray) अजून जिवंत आहे, पण आता तो ब्रँड बाजारात चालत नाही, असे म्हणत त्यांनी सध्याच्या जनमताचा हवाला दिला. प्रत्येक ब्रँड अँबेसडर यशस्वी होत नाही. सध्या […]
Uddhav Thackeray : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात झालेल्या
NCP Jitendra Awhad On Vidhan Bhavan Rada Allegations : विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावना त्यांनी व्यक्त केलीय. एक संतप्त आणि रोखठोक भूमिका घेतली आहे. आम्हालाच गुन्हेगार ठरवून अटक? […]
Sudhir Mungantiwar : सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप
Vijay Wadettiwar : पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे.
Gopichand Padalkar- Jitendra Awhad Clashed : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Sanjay Raut यांनी अहिल्यानगर मनपात तब्बल 350 ते 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांना टोला देखील लगावला.
Navnath Waghmare On Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा