- Home »
- BJP
BJP
भाजपकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये तिरंगी लढत
कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने उमेदवार जाहीर केले.
Baichung Bhutia ने देशासाठी गोल डागले ! पण राजकारणात सहाव्यांदा मतदारांकडून ‘रेड कार्डच’
माजी कर्णधार भुतिया याने वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची हॅट्रीक, एकहाती सत्ता खेचणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?
19 एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या (Arunachal Pradesh Legislative Assembly) निवडणुकीत भाजपने (BJP) 46 जागा जिंकल्या आहेत.
राज्यात भाजपचं मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही पत राखणार; या ‘एक्झिट पोल’ने पवार, काँग्रेसला धडकी भरवली
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला वीस ते बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पुन्हा मोदीचं; पण शाह, गडकरींना मोठी लॉटरी, महाराष्ट्रात काय होणार ? ज्योतिष अभ्यासकांचे भाकीत
Narendra Modi पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तर अमित शाह, नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी असे भाकीत मारटकर यांनी वर्तविले आहे.
महाराष्ट्रातच सर्वाधिक परकीय गुंतवणूक, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले
फडणवीसः महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आलाय.
‘लीड’ एक लाखांच्या आत; 169 मतदारसंघात वाढली सत्ताधारी-विरोधकांची ‘धाकधूक’
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले
अघोरी यज्ञ करून कर्नाटक सरकार पाडण्याचा कट; डेप्युटी सीएम शिवकुमारांचा अजब दावा
शिवकुमार म्हणाले; माझ्या आणि आमच्या सरकारविरुद्ध केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. कोणीतरी मला याबद्दल लेखी माहिती दिली आहे.
मोदींचं बोलणं ऐकून हसू येतं; महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लगावलायं. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंनी टोलेबाजी केलीयं.
…तेव्हा कोश्यारी अन् चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली का? आव्हाडांचा भाजपला थेट सवाल
चंद्रकांत पाटील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड
