- Home »
- BJP
BJP
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, माजी मुख्यमंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणता नेता एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश
…म्हणूनच शिवसेना अन् राष्ट्रवादी फुटली; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट का पडली? याबाबतच खरं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
‘माझी नकली सेना’ तर तुमच्यासोबत गद्दार अन् गाढवांची टोळी; मोदींना ठाकरेंनी सुनावलं!
माझ्या सेनेला नकली सेना म्हणतायं, तुमच्यासोबत गद्दारांची अन् गाढवांची सेना त्यांना सेना मानता का? या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
मोदींचा पवारांवर वार, ठाकरेंचा पलटवार; म्हणाले, ‘मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा’
नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
… म्हणून उद्धव ठाकरे शिवराळ भाषेत बोलत आहे, फडणवीसांचा घणाघात
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी
भटकती आत्मा! ‘माझं बोट धरुनच राजकारणात आलेत..,’, पवारांनी मोदींची सुरुवातच काढली
होय, मी अस्वस्थ भटकती आत्मा पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाहीतर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ असल्याचं थेट प्रत्युत्तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.
Madha Lok Sabha : धैर्यशील मोहितेंना माढा अवघडच, कारणेही अनेक; निंबाळकरांची बाजू तगडी
खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने अनेक विकासकामे माढा येथे केली आहेत.
एकनाथ खडसेंचे राजकीय भवितव्य अनिश्चित; ‘या’ कारणामुळे भाजपमधील पुनरागमन रखडले
Eknath Khadase यांनी भाजपवापसीचे ( BJP ) संकेत दिले होते. पण आता या घोषणेला अनेक दिवस उलटून गेले तरी खडेस स्वगृही परतलेलेच नाहीत.
भाजपने उमेदवारी दिलेले उज्ज्वल निकम कसाबच्या बिर्याणीवरून ट्रोल; नेमकं प्रकरण काय?
Ujjwal Nikam हे 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला बिर्याणी मिळत असल्याच्या आरोपांवरून ट्रोल होत आहेत.
400 पार सोडा 200 च्या पुढेही जाणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्ला
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारसभेत बोलतना आदित्य ठाकरे यांनी भाजपला 400 पार नाही तर 200 पारही जागा मिळणार नाहीत असा दावा केला.