- Home »
- BJP
BJP
भाजपात काही टॅलेंटच उरलं नाही, भाजप आणि मित्रपक्ष कॉंग्रेसमय….; देवरांच्या पक्ष प्रवेशावरून सुळेंची टीका
Supriya Sule on BJP : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. देवरा यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजधानीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान, यावर मिलिंद देवरा यांच्या […]
पवारांच्या शिलेदाराला धक्का : 430 कोटी थकीत कर्जाप्रकरणी अभिजीत पाटलांसह 21 संचालक अडचणीत
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह कारखान्याचे 21 संचालक अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँकेचे कर्ज आणि व्याज असे तब्बल 430 कोटी रुपयांचे देणे थकविल्याप्रकरणी पाटील यांच्यासह 21 संचालकांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची […]
‘मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा कोर्टात जा’; खा. विखेंनी रोहित पवारांना फटकारले
Sujay Vikhe replies Rohit Pawar : तलाठी भरती हा काही आजचा विषय नाही तुमचं सरकार असताना ही भरती का केली नाही. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जा, अशा शब्दांत खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना प्रत्युत्तर […]
Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार; पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे श्रीकृष्ण असल्याची तुलना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते बीडमध्ये ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते. ते म्हणाले की, वंजारी आणि धनगर समाज हा राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक आहेत तर त्यावर रथाच सारथ्य करणारे महात्मा फुलेंचे विचारांचे नेते छगन भुजबळ हे […]
सोलापूर लोकसभा : वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रणिती शिंदे सज्ज, भाजपची शोधमोहिम पुन्हा सुरु!
अभेद्य गड, बालेकिल्ला म्हणजे तरी काय? तर कधीही सर न होणारा, कधीही काबिज न करता येणारा, कितीही डावपेच रचले तरी शत्रुच्या हाती न लागणारा किल्ला. कधी काळी सोलापूर लोकसभा मतदारसंघही (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेससाठी (Congress) असाच बालेकिल्ला होता. 1952 सालापासून 2019 पर्यंतच्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 12 वेळा इथून काँग्रेसने विजय नोंदविला आहे. 1957 […]
भाजपचं हिंदुत्व बेगडी, हा सगळा कचरा साफ करणार; उद्धव ठाकरे कडाडले
Uddhav Thackeray : अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेच या ऐतिहासिक दिवसाची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे राममंदिरावरून (Ram Mandir) राजकारणही सुरू आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भाजप मंदिराचा राजकीय लाभ उठण्याचा प्रयत्न करतंय. अशातच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राममंदिर मुद्यावरून भाजपवर सडकून केली. भाजपचं (BJP) हिंदुत्व बेगडी […]
मुंबईमुळे ‘मविआ’त फाटणार? ठाकरेंकडील दोन विजयी जागांसह चार मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा
मुंबई : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने, शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने मुंबईत आपल्याला पुन्हा एकदा पाय रोवण्याची आणि वर्चस्व परत मिळविण्याची संधी आहे, हे ओळखून काँग्रेसने (Congress) मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण या चार जागा काँग्रेसला हव्या आहेत. या […]
राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर; नाना पटोलेंचं टीकास्त्र
Nana Patole on BJP : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी आध्यात्मिक कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका, अशी शिकवण होती. पण, आज भाजपच्या (BJP) राज्यात शेतकरी दररोज मरत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणंघेणं नाही. अनेक पक्षांची सरकारं […]
मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणं टाळलं; संजय राऊत म्हणाले, ‘केवळ धर्माच्या नावावर…’
Sanjay Raut on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram temple) भेट दिली. याआधी त्यांनी नाशिकमध्ये रोड शोही केला. मात्र, मोदींच्या या दौऱ्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावून स्थानबध्द केलं. शिवाय, मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ब्र ही […]
Ram Mandir : …हे भाजपचं षडयंत्र; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकरल्यानंतर खरगेंची टीका
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या ( Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी 22 तारखेलाच राम मंदीरात यावं हे भाजपचं षडयंत्र आहे. म्हणत टीका केली आहे. […]
