भाजप आणि मनसैनिकांनी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना केलेली मनधरणी निष्पळ ठरली असून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी Ashish Shelar Reaction On Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीतील (Vidhan Sabha Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बंडोबांना थंड करण्यामध्ये व्यस्त आहे. संध्याकाळ पर्यंत निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या […]
त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे.
Dombivli Assembly Constituency: 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली (Dombivli Assembly Constituency) हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला.तेव्हापासून मतदारसंघात भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेले शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख राहिलेली आहे. हा मतदारसंघ बुद्धीजीवी आणि श्रमजीवी अशा मतदारांचा आहे. या मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय […]
बालवडकरांचे बंड शमवण्यात भाजप नेत्यांना यश आलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना बहुमताने निवडून आणणार, असा असं खुद्द बालवडकर यांनी म्हटलं.
पालघर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमित घोडा मागील २४ तासांपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळाली आहे.
झारखंड भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रणव वर्मा यांनी (Pranav Varma) पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
Devendra Fadnavis Reaction On Sharad Pawar Allegation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे . निवडणुकीसाठी राज्यामध्ये पैशांचा महापूर आल्याचं चित्र निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर (Assembly Election 2024) आलंय. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. प्रशासन देखील तेव्हापासून अलर्ट मोडवर आहे. राज्यात कठोरपणे नाकाबंदी आणि तपासणी करून […]
Maharashtra Assembly Election 2024 Same Name Candidates : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 8 हजारांहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते, त्यात 7 हजार 994 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज योग्य असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मोठे चेहरे तर काही ठिकाणी खास […]
महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत बंडखोरीची समस्या जास्त आहे. या निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली आहे.