- Home »
- BJP
BJP
राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार; प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येताच रविंद्र चव्हाणांचे ‘मिशन’ ठरले
Ravindra Chavan : मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन.
डोंबिवलीचे नगरसेवक ते भाजप प्रदेशाध्यक्ष…….रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास
Ravindra chavan: भाजपचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष ते आता प्रदेशाध्यक्ष असा चव्हाण यांचा राजकीय प्रवास सगळ्यांना थक्क करणारा आहे.
ऑटो रिक्षा युनियन ते भाजप प्रदेशाध्यक्ष; नितीन गडकरींनी सांगितला रविंद्र चव्हाणांचा ‘तो’ किस्सा
Nitin Gadkari On Ravindra Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. वरळी येथे झालेल्या
काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा; सलील देशमुखांच्या 15 वर्षाच्या न्यायालयीन लढाईला यश
Salil Deshmukh : ज्या पध्दतीने अयोध्या येथील राम मंदीराचा मुद्दा होता त्याच धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक
काॅंग्रेसला मोठा धक्का, कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश
Kunal Patil : राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस पक्ष का सोडतायत ? कुणाल पाटलांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले
Kunal Patil On Congress: काँग्रेस पक्ष सोडण्याचे अनेक कारणे कुणाल पाटील यांनी सांगितली. तरुण नेतृत्वाला वेळेवर संधी न दिल्याची खंतही.
ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही, फडणवींसाचा टोला; सपकाळांचीही उडवली खिल्ली
Devendra Fadnavis On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी सक्ती विरोधात
नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, मुलाला मंत्रिमंडळातून हाकला; हर्षवर्धन सपकाळांनी गोगावलेंचा मुद्दा उचलला
नारायण राणे यांची खासदारकी रद्द केली पाहिजे. त्यांचा मुलगा नितेश राणेंना मंत्रिपदावरून काढून टाकले पाहिजे.
फडणवीसांचा अजित पवारांना धक्का! कॉंग्रेससह राष्ट्रवादीचा माजी आमदारही भाजपमध्ये जाणार जाणार
Ex MLA भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
नारायण राणेंबद्दल विधान! फडणवीससाहेब, भरत गोगावलेंची चौकशी करा; ठाकरेंनी ठेवलं बोट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंबद्दल भरत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीयं.