ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठी भाजपसोबत गेल्याचे छगन भुजबळांनी सांगितल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पु्स्तकात आहे.
Ravindra Chavan : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे नेते अमित शहांची उद्या कराडमध्ये तोफ धडाडणार आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंनी युवकांची मोट बांधली असून निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्याची चर्चा रंगलीयं.
धारावीची 1 लाख कोटींची जमीन अदानींच्या घशात घालण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. भाजपने अनेक प्रकल्प गुजरातला पळवले.
मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होते. ते माफ करून १७ गावांची योजना सुरू केली, असंही कर्डिले म्हणाले.
Sangram Jagtap : राज्यात तीन पक्षांची महायुती झाल्यावर नगर शहरातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरची ही पहिलीच बैठक आहे. भाजपचे काही ध्येयधोरणे
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा, असा खोचक टोला महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिलेंना टोला लगावलायं.
राहुरीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे गटाला भगदाड पडलं असून सडे गावातील युवकांनी शिवाजीराव कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं.