हापालिकांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे.
मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर; महायुतीचा आराखडा जवळपास अंतिम टप्प्यात; भाजप 140 जागांवर लढणार तर शिवसेनेना 84 जागांवर लढणार.
NCP : नवाब मलिकांमुळे मुस्लिम मते राष्ट्रवादीकडे आकर्षित होतील, असं गणित अजितदादांचे आहे. परंतु भाजपचा विरोध आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस मुंबईत 227 जागांवर लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जाहीर.
congress: दलित, अल्पसंख्याक मते खेचण्यासाठी व्यूवरचना काँग्रेस आखात असून, त्यासाठी स्टार प्रचारकांचा भरणा या यादीत आहे.
शिवसेना-भाजपची महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक; बैठकीत 102 जागांवर भाजपने दावा केला असून शिवसेनेचा 109 जागांवर दावा.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिका आणि विविध मुद्द्यांवर चर्चा. राज्यातील 6 महानगरपालिका सोबत लढवण्याचा घेतला निर्णय.
मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल ११ लाख दुबार मतदार असल्याचा दावा. मनसे नेते बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक.
Raj Thackrey यांनी मुंबईवर डोळा आहे गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल असं विधान केलं आहे. ते मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये बोलत होते
Ashish Shelar : मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही हे वरिष्ठांना सांगितले आहे. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे.