- Home »
- BMC
BMC
महापौरपदासाठी ठाकरे–फडणवीस संवादाची कुजबुज? शिंदेंना कोपऱ्यात ढकलण्याचा ‘मेगाप्लॅन’
BMC mayor निवडीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तब्बल ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील, असा ‘मेगाप्लॅन’ आखला जात असल्याची चर्चा आहे.
शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ
महापौरपदावरील राजकीय घडामोडींवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली.
महापौर पदासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग; शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवकांचा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचा खुलासा झाला आहे.
मुंबई महापालिकेत महापौर निवडीच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी
भाजपला सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल
निवडणुकीत मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या अवघड मानल्या जाणाऱ्या महानगरात भाजपने आखलेल्या दीर्घकालीन आणि सूक्ष्म रणनीतीचे हे फलित आहे.
मुंबई महापालिकेत भाजपची गाडी सुसाट; ठाकरे बंधूंना मोठा धक्का
ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सत्ताधारी भाजप–शिवसेना महायुतीला सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी मिळताना दिसत आहे.
मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं…; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची सडकून टीका
Ravindra Chavan : आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना ते उबाठा गट मराठीचा कैवार घेत आहेत,
मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का! ठाकरेंचा शिलेदार संतोष धुरींचा लवकरच भाजप प्रवेश
MNS Santosh Dhuri यांना मनसेकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. धुरी यांनी नाराज होत थेट भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.
तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात; उद्धव आणि राज ठाकरेंनी संयुक्तरित्या जाहीर केला वचननामा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तरित्या वचननामा जाहीर.
…म्हणून त्या 16 जागा काँग्रेसला परत केल्या; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
Prakash Aambedkar यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 62 मधील 16 जागा काँग्रेसला का दिल्या यावर स्पष्टीकरण दिले आहे.