Chhagan Bhujbal On Manoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.
राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.
बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं.
खरंतर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनीच केलं, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.
भुजबळ साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाही. हे नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणं, घर फोडणं हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी अदृश्य शक्ती करत आहे हे मी वारंवार सांगत आले आहे.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Sanjay Raut Allegations On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांना ईडीची (ED) भिती दाखवूनच तोडलं गेलंय. स्वत: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या तुरूंगात जावून आलेय. ईडीच्या भितीपोटी ते पक्ष सोडून गेले, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज केलंय. यावेळी बोलताना […]
आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत.