- Home »
- Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
मराठवाड्यातील दौऱ्यात दानवे माणसं शोधत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या सुधनावर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपाडा साफ केला.
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीसाठी सोडत जाहीर; वाचा, कुणाला किती सुटल्या जागा
या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश इच्छुक खुश होते. प्रभाग रचना असल्याने अॅडजस्टमेंट होईल म्हणून बरेच जण आशावादी आहेत.
छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २४ तास घरोघरी पाणी
मराठवाड्याची तहान भागवण्याऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना केवळ जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे नळाद्वारे पाणी देता येत नव्हते.
खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, तब्बल 116 जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादाय घटना समोर आली. पोलिसांनी या केंद्रातून ९२ मुले आणि २४ मुलींसह एकूण ११६ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
आपण कधीतरी थांबायचं का? असा प्रश्न माझ्या मनात.., मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत
शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडतं. अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकाच अमानवी कृत्य; अंधाराचा फायदा घेत तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
वर्षांपासून खासगी शिकवणी (ट्यूशन) घेतो. याच परिसरात राहणारी तीनवर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळी रडत आई- वडिलांकडे गेली.
हा हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नव्हता ठाकरेंसाठी होता; मंत्री संजय शिरसाट यांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.
फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच! हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश…
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला.
Video : विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदान बाहेरुन आणलं; शिंदेचे आमदार हे काय बोलले?
मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते.
औरंगजेबाच्या पाईक असणाऱ्यांमध्ये ही हिम्मत नाही; अहमदनगरच्या नामकरणावरून अमित शहांचा विरोधकांना टोला
जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात इतकी हिम्मत नाही की औरंगाबदाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने ठेवतील.