- Home »
- CM Devendra Fadanavis
CM Devendra Fadanavis
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना दिलासा; राज्य सरकारकडून सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती
सध्या मुदत संपलेल्या तब्बल 14 हजार ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने जारी केला आहे.
किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त नेत्रदीपक सोहळा; रितेश देशमुखांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
भगव्या पताकांच्या साक्षीने शिवगर्जनेच्या जयघोषात शिवजयंती साजरी होत असताना, महाराजांच्या जन्मभूमीत शिवनेरी किल्ला येथे विशेष सोहळ्याचे आयोजन.
राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांत फडणवीसांचा आठवडाभरातील दुसऱ्यांदा दिल्ली दौरा ठरतोय निर्णायक
फडणवीसांचा दिल्ली दौरा विशेषतः दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे दुहेरी जबाबदारी; फडणवीसांनी वित्त खाते स्वतःकडे का ठेवले? पडद्यामागची चर्चा उघड
वित्तखाते वगळता उपमुख्यमंत्रिपदासह उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि औकाफ ही खाती आता सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला…, मुख्यमंत्र्यांनी भाजपचा महापौर मुंबईवर लादल्याचा शिवसेनेचा आरोप
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्यानंतर शिवसेनेने हा महाराष्ट्रासाठी “काळा दिवस” असल्याचा आरोप केला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा जाहीर; 6 मार्च ठरणार महत्वाचा दिवस
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थसंकल्प मांडणार आहेत.
राष्ट्रवादीचे विलीनीकरण : अजितदादांनी मला सांगितले असते; फडणवीस यांनी टोचली टाचणी
विलीनीकरणाची माहिती आम्हाला दिली गेली असती.' शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही.
मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक; सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय
मराठा समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू.
मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आलेत का? उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे
महाड हिंसाचार प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’, मुंबईमधीलच कंपन्यांशी दावोसमध्ये करार; काँग्रेसने कंपनीचा पत्ताच सांगितलं
खासदार वर्षा गायकवाड यांनी दावोस दौरा म्हणजे केवळ दिखावा असून, ही भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’ असल्याचा आरोप केला.