मी कोल्हापूरमध्ये राहतो, माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आलेला नव्हता. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा
Aaditya Thackeray On Bjp: भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री आहे. त्यांची अर्धी मुले परदेशात शिकले आहेत. ते परदेशात व्यवसाय करत आहेत.
पवार आणि ठाकरेंबद्दल प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटलांनी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षफोडीचा मुद्दा उपस्थित केला.
Ganesh Naik यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे की, ठाण्यामध्ये मी सर्वांत वरिष्ठ मंत्री आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेत पुन्हा तूतू मैंमैं पाहायाला मिळणार आहे.
दोषारोपपत्रात काय लिहिलं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर, तुमच्यावर कोड ऑफ कन्टेपट दाखल करावा लागेल.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय किंवा अजेंड्याची माहिती यापुढे बाहेर फोडू नये. तसं घडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,
सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का? असा सवालदेखील यावेळी जरांगेंनी उपस्थित केला.
कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. कदाचित रागाच्या भरात अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्यांनी
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने (Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगरशेती (एनए) परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. (The condition of non-agricultural […]