- Home »
- Congress
Congress
भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’, मुंबईमधीलच कंपन्यांशी दावोसमध्ये करार; काँग्रेसने कंपनीचा पत्ताच सांगितलं
खासदार वर्षा गायकवाड यांनी दावोस दौरा म्हणजे केवळ दिखावा असून, ही भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’ असल्याचा आरोप केला.
काँग्रेसचे अनेक नगरसेवक संपर्कात; चंद्रपुरमध्ये भाजपचं ऑपरेश लोटस, काय म्हणाले मुंनगंटीवार?
काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचं सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळ उडवून दिली.
ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढणार
Harshvardhan Sapkal: ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून एका व्यापक भूमिकेतून सामाजिक न्यायासाठी झाली आहे.
Kalicharan Maharaj राजकारणी मुस्लिमांपुढे कुत्र्यांसारख्या… कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य
Kalicharan Maharaj हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं.
BMC Election : मुंबईत नवीन ट्विस्ट, काँग्रेस ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत तर ठाकरे बंधूंचा कमबॅक
BMC Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या
पुण्यात अजितदादांना मोठा धक्का, भाजपचं वर्चस्व; कुणी कुठे मारली बाजी?
भाजपच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत बाजी मारली, तर काही ठिकाणी पारंपरिक मतदारसंघांत अजितदादांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला.
अहिल्यानगर महापालिका निवडणूक, प्रभाग 4 मध्ये समद खान यांना मोठा धक्का; काँग्रेसने मारली बाजी
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग 4 मध्ये एमआयएमला मोठा धक्का बसला असून
कोल्हापूरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये घमासान; काँग्रेस धोबीपछाड देणार?
BJP-Congress काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूरचा गड ते राखणार असल्याचं चित्र आहे. कारण याठिकाणी भाजप पिछाडीवर गेलेले आहे.
मोठी बातमी , 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची सुरुवात, कोण मारणार बाजी?
Municipal Corporation Elections : राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी मतदानाची सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे
Nana Patole : निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या खिशात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole : आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग सध्या
