- Home »
- Congress
Congress
विधानसभेआधीच काडी! भाजपाच्या बैठकीत शिंदे-राष्ट्रवादी विरोधी सूर; मविआतही धुसफूस?
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
विधानसभेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले
Nana Patole : लोकसभेत 31 जागांवर विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे.
वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानी गळती, बादल्या लावण्याची वेळ, पाहा Video
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही पावसाचा फटका बसल्याचं समोर आलं. त्यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागल्याचा प्रकार समोर आला.
‘संशय असेल तर मतपत्रिका चेक करा,’ हिरामण खोसकरांनी सांगितलं आमदार फुटीचा सर्व घटनाक्रम
Hiraman Khoskar : लोकसभेनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीवर लागले होते. 12 जुलैला या निवडणुकीचा
Rajya Sabha Election : भाजपचा राज्यसभेत होणार गेम? संख्याबळ घटले
Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा फटका बसला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 240 जागांवर
कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी उमदेवारांची चाचपणी सुरू, पटोले करणार नगर दौरा…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
‘बद्रीनाथ’मध्ये भाजपाचं पानिपत; उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसच्या खात्यात..
बद्रीनाथ मतदारसंघाची चर्चा देशभरात होत आहे. येथे भाजप उमेदवार राजेंद्र भंडारी यांचा पराभव झाला आहे.
विधानसभेला गाफील राहून चालणार नाही, फार मेहनत घ्यावी लागेल; आमदार कदमांनी टोचले कान
लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं माडणं चुकीच आहे. त्यामुळं या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. - आमदार कदम
जय-पराजय होतच असतो, स्मृती इराणींना अपशब्द बोलू नका…; राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला
लोकांना तुच्छ लेखन किंवा त्यांचा अपमान करणं हे शक्तीचेच नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे - कॉंग्रेस नेते राहुल गांधी
मोठी बातमी : दरवर्षी 25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळला जाणार; मोदी सरकारची घोषणा
PM मोदींचे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत येथून पुढे दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
