गौतम गंभीर दीर्घ काळ प्रशिक्षक पदावर राहणे शक्य नाही, असे वक्तव्य माजी खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला.
तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या पद्धतीने सुपर ओव्हर होऊन भारताचा विजय झाला. त्या पद्धतीने या सामन्यात सुपर ओव्हर का टाकली गेली नाही.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
रियान परागने गोलंदाजीत थोडी सुधारणा झाली तर तो नक्कीच रवींद्र जडेजाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. पराग चांगला फलंदाज आहे.
ऑलिंपिकमध्ये 124 वर्षांपूर्वी क्रिकेट होते. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात पहिला आणि अंतिम क्रिकेट सामना खेळला गेला होता.
शानदार कामगिरी करत भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी बांग्लादेशचा दहा विकेट्सने धुव्वा उडवला.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा देश भारत आहे. ५० ओवर्सच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत ३१९ शतके केली आहेत.
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताच्या (Asia Cup) महिला संघाने शानदार कामगिरी करत नेपाळचा (IND vs Nepal) पराभव केला.
सन 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील असा निर्णय आयसीसीने घेतला.