भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. पण, या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलय.
Asia Cup 2025 : 14 सप्टेंबर 2025, रविवार. आशिया कप 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला.
नबीने ज्याच्या षटकात हे पाच षटकार ठोकले, त्या श्रीलंकेच्या तरुण गोलंदाज दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) यांच्या वडिलांचे सामन्यादरम्यान निधन झाले.
Asia Cup 2025 Ind Vs Pak : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवा जर्सी स्पॉन्सर होणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे मॅनेजरने पीसीबीच्या इशाऱ्यावर (India vs Pakistan) काम करत भारतीय संघाची तक्रार केली आहे.
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही लोकांचा दुष्काळ. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली, सराव सामन्यासाठीही लोक येईनात.
या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले.
टी20 वर्ल्डकप फेब्रुवारी 2026 ते मार्चपर्यंत सुरू राहील. याबाबत आधीच निश्चित करण्यात आले आहे.