आशिया कप क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परंतु, आता या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग जमा होऊ लागले आहेत
IPL 2025 Ticket Scam : राजीव गांधी स्टेडियममध्ये केवळ सामने नाही, तर तिकीट घोटाळा रंगला ( IPL 2025 Ticket Scam) होता. सनरायझर्स हैद्राबादच्या तक्रारीने धुमाकूळ उडाला. HCA अधिकारी अटकेत आला. खेळ मैदानावर नाही, ततर स्टेडियमच्या आत सुरु होता. आयपीएल तिकीट ( IPL 2025) घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली (Cricket News) आहे. […]
भारताच्या लेकींनी कमालच केली आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा पराभव करत टी 20 मालिका जिंकण्याची मोठी कामगिरी केली आहे.
Virat Kohli on Retirement : क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं कारण सांगितलं.
शेवटच्या सामन्या दरम्यान झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी असे एक कृत्य केले ज्यावर आयसीसीने (ICC) कठोर कारवाई केली आहे.
पृथ्वीने संघ बदलला असून आता तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या निर्णयाची माहिती दिली.
बीसीसीआयने टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित केला आहे. आता ही स्पर्धा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे.
टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यातील नियोजित बांग्लादेश दौरा (IND vs BAN) रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
धोनीनेच "कॅप्टन कूल" या नावासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्यामुळे आता या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.