गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर भामट्यांकडूनन विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत.
जुन महिन्याच्या १७ व्या पंतप्रधान सन्मान निधीचा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झाला नाही. दरम्यान, त्यामध्ये ऑनलाईल फसवणूक होत आहे.