- Home »
- delhi
delhi
मविआचा आश्वासक चेहरा शरद पवारच; राज्यसभेसाठी तिन्ही पक्षांची पवारांनाच पसंती
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी, काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या जागेबाबत एकमत
नुकत्याच नगरसेविका झालेल्या आदिवासी महिलेला भाजपकडून राज्यसभेवर संधी; कोण आहेत मायाताई इवनाते?
नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मायाताई इवनाते यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने मोठा राजकीय संदेश दिला असल्याचं बोललं जात आहे.
केजरीवालांना राउज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा दिलासा; अण्णांची पहिल्यांदा टीका अन निकालानंतर भाषा बदलली
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अहिल्यानगरला मोठी संधी, संगमनेर ते संसद? बाळासाहेब थोरातांच्या नावाची दिल्लीपर्यंत चर्चा
बैठकीत उमेदवार देण्याचा विचार मांडण्यात आला असून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
झारखंडमध्ये मोठा विमान अपघात, रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स कोसळली; 7 जाणांचा मृत्यू
Air Ambulance Accident : सात जणांना रांचीहून दिल्लाला घेऊन जाणारी एअर अँब्युलन्स झारखंडमधील चतरा येथे कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे.
The Kerala Story 2; पीडितांनी सांगितल्या आपल्या खऱ्या कहाण्या
The Kerala Story 2-आयोजकांच्या माहितीनुसार, एकूण 55 मुली आणि 33 कुटुंबीय पुढे येऊन त्यांनी आपले अनुभव शेअर केले.
राज्यसभा निवडणुक – आघाडीत ‘सीट शेअरिंग’ची चुरस; ठाकरेंची थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात थेट चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी; राजस्थान पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
आरोपीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. संबंधित व्हिडिओ आता त्या अकाउंटवरून हटवण्यात आला आहे.
फोटो पोस्ट डिलीट आणि पुन्हा पोस्ट!, सचिन तेंडुलकर आणि राहुल गांधी यांच्या भेटीमागचं रहस्य काय?
सचिन तेंडुलकर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका छायाचित्राने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांत फडणवीसांचा आठवडाभरातील दुसऱ्यांदा दिल्ली दौरा ठरतोय निर्णायक
फडणवीसांचा दिल्ली दौरा विशेषतः दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.