सुप्रिया सुळे म्हणाल्या, सशक्त लोकशाहीमध्ये टीका झालीच पाहिजे. ती सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने व्हायला हवी.
Vidrohi Sahitya Sammelan हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात येतात.
PM Modi And Sharad Pawar At Akhil Bharatiya Marathi Sammelan : दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sammelan) पार पडतंय. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) महाराष्ट्रातील देखील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदींनी दीपप्रज्वलन केलं. यावेळी पवार अन् मोदींनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. […]
PM Modi Inaugurate 98th Akhil Bhartiya Marathi Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sammelan) उद्घाटन दिल्लीमध्ये पार पडले. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वातांना माझा नमस्कार,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरूवात केली. दिल्लीमध्ये (Delhi) […]
Sharad Pawar: राजकारणामुळे बिघडलेली समाजाची घडी दुरुस्त करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी.
वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मतानं कसं पडलं याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Eknath Shinde यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.
Sharad Pawar यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.
Arvind Kejariwal पराभवानंतर देखील केजरीवालांच्या अडचणी संपलेल्या नाही. कारण त्यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखीली पुन्हा एकदा जेलमध्ये जावे लागू शकणार आहे.
पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला. केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला.