MLA Aditya Thackeray’s press conference at Matoshree : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची (Aditya Thackeray) मातोश्रीवर आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला (Mahayuti) घेरलंय. कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर दाखवलं, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केलाय. या सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं असं देखील त्यांनी म्हटलंय. अनेक योजना […]
Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) […]
Devendra Fadanvis यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Opposition Parties Criticize Mahayuti Government : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Mahayuti Government) आज शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची संयुक्तरीत्या पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), भास्करराव जाधव या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत होतं, असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना […]
Bhaskar Jadhav विधान सभेचं विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने भास्कर जाधव भडकल्याचं पाहायला मिळालं.
Manoj Jarange यांनी मराठा बांधवांसोबत बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
Devendra Fadanvis यांनी निलेश राणे यांना समज दिल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर राणे यांनी असे झाल्याचे नाकारले आहे.
Udhhav Thackarey यांनी ही दंगल पुर्वनियोजित होती तसेच दवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Ajit Pawar letter to CM Devendra Fadanvis On MPSC : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadanavis) एक पत्र पाठवलं आहे. ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त […]
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad On Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वक्तव्ये सध्या राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट राज्याचे राज्यपाल यांना दिले आहे. भारताच्या संविधानाची शपथघेऊन संविधानाची मूल्ये नितेश राणे […]