- Home »
- Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
महाराजांचे गड-किल्ले ठरणार जागतिक वारसा स्थळं; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी माहिती
Devendra Fadanvis यांनी महाराजांचे 12 गड-किल्ले हे युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळं म्हणून नॉमिनेट केल्याची माहिती दिली.
मोठी बातमी! एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती
Pratap Sarnaik Appointed As Chairman Of ST Corporation : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) अध्यक्षपदी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ( Pratap Sarnaik) नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियु्क्ती महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार करण्यात आली आहे. सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे या […]
Video : दादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवलयं; फडणवीसांनी संधी साधत ‘बाण’ सोडला
Devendra Fadanvis यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करत शरद पवारांना चांगलाच टोला लगावला आहे.
भोसरी मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’, आमदार महेश लांडगेंनी मानले मुख्यमंत्री अन् अजितदादांचे आभार
MLA Mahesh Landge On 4 liquor shops sealed : भोसरी (Bhosari) मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’ करण्यात आली आहेत. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांची (Mahesh Landge) प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील नियमांचे उलंघन करुन रहिवाशी क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक आणि सोसायटीधारकांना त्रासदायक ठरणाऱ्या 4 दारु विक्री दुकानांचा (liquor shops sealed) जिल्हाधिकारी […]
कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर, सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं; आदित्य ठाकरेंची टीका
MLA Aditya Thackeray’s press conference at Matoshree : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची (Aditya Thackeray) मातोश्रीवर आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला (Mahayuti) घेरलंय. कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर दाखवलं, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केलाय. या सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं असं देखील त्यांनी म्हटलंय. अनेक योजना […]
कर्जमाफी देणार नसाल तर गावबंदी, मनोज जरांगेंनी दिला सरकारला गंभीर इशारा
Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) […]
वाघ्या कुत्र्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली ठाम भूमिका; म्हणाले, उगाच दोन समाज…
Devendra Fadanvis यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘अधिवेशन चालू झाल्यानंतर…औरंगजेब, हलाल, झटका’, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं
Opposition Parties Criticize Mahayuti Government : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Mahayuti Government) आज शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची संयुक्तरीत्या पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), भास्करराव जाधव या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत होतं, असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना […]
फडणवीसांना केवळ सत्तेचा माज आणि मस्ती; विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव भडकले
Bhaskar Jadhav विधान सभेचं विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने भास्कर जाधव भडकल्याचं पाहायला मिळालं.
फडणवीस कावेबाज माणूस, त्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही फक्त फोकसला आणली; जरांगेंचं टीकास्त्र
Manoj Jarange यांनी मराठा बांधवांसोबत बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.