- Home »
- Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
ठाकरेंचे 20 आमदारही भाजपच्या गळाला… आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर
Devendra Fadanvis यांनी नागपूरमध्ये अदित्य ठाकरेंच्या शिंदेंचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याच्या विधानावर प्रत्युत्तर दिले.
अंगावर गाडी घालून मला मारण्याचा धनंजय मुंडे यांचा कट; अजित पवारांकडून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेचे गंभीर आरोप
मुंबई येथील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांचे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप.
पुढील वेळेस संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा
चहापानाच्या कार्यक्रमानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य.
एकतर विरोधी पक्षनेतेपद द्या; नाहीतर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा; उद्धव ठाकरे यांची कायदेशीर मागणी
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी
भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला समोर; 175 नगरपालिका व नगरपंचायती जिंकणार?
भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर. भाजपनेकेलेल्या या सर्व्हेनुसार पाहिलं तर, निवडणुकीत भाजपचे एकूण 175 नगरसेवक होतील विजयी.
तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे मैदानात; राज्य सरकारला सुनावले खडे बोल
अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केला तपोवनमधील वृक्षतोडीचा केला कडाडून विरोध
निवडणुकीत राज्यामध्ये पैशांचा धूर; ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चौफेर फटकेबाजी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. निवडणुकीत सत्तेत सोबत बसलेले घटक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की परत मिळण्याची गॅरंटी म्हणून…, फडणवीसांनी भर मंचावरून सांगून टाकलं
Devendra Fadanvis यांनी डॉ. प्रतापसिंह जाधवांंच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यामध्ये भर मंचावरून शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलं.
सरकारने फसवले… बंद दाराआड घडलेल्या कर्जमुक्तीवरील चर्चेवर राजू शेट्टी काय म्हणाले?
Raju Shetti यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर; सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.