Devendra Fadanvis यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदे यांना वगळून याच समितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्णी लागली आहे.
CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला का गेले आहेत? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर पुढे काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची मानली […]
Devendra Fadanvis म्हटलं की, आजची पत्रकार परिषद म्हणजे दिल्लीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधींचं हे कव्हर फायरिंग सुरू झालं आहे.
Devendra Fadanvis यांनी पुरंदर एअरपोर्ट शिवाय पुण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळणार नाही. त्यामुळे ते होणे अत्यंत गरजेचे आहे. असं अश्वासन दिलं.
Devendra Fadanvis कंपन्यांना त्रास देणाऱ्या वसुली करणाऱ्या पोलीस किंवा कार्यकर्त्यांना थेट मकोका लावा असा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Ajit Pawar Slams Volunteers In Pimpari Chichwad Police Programme : पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. यावेळी पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. तेव्हा खाली बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवत […]
Pankaja Munde ल्या कित्येक दिवसांपासून कट्टर विरोधक झालेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच मंचावर आले होते.
आम्ही आज, उद्या निर्णय करून उपोषण थांबवणार आहोत. कारण संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्येचा खटला मागे राहू नये.
“वाट पाहीन पण एसटीने जाईन…” असं म्हणत दररोज लाखो प्रवासी लाल परीने प्रवास करतात. राज्यातील शहरे आणि खेड्यांना जोडणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणात एसटीचे अनन्यसाधारण महत्व आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, पुस्कारप्राप्त अशा अनेक घटकांना असलेली सवलत आणि इतर प्रवाशांनाही खिशाला परवडणारा दर असल्याने एसटीनेच प्रवास करण्याकडे […]
दावोस दौऱ्यात आता फडणवीसांनी रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत करार केलाय. रिलायन्स महाराष्ट्रात 3 लाख 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.