Anjali Damania बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्याचं राजकारण तापलं आहे.
धनंजय मुंडे भगवान गडाच्या आश्रयाला गेले होते. गुरुवारी रात्री पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील भगावानगडावर मुक्कामी गेले.
आम्ही भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहोत. त्यांना पुराव्यांची फाईल करणार सादर करणार आहोत, असं धनंजय देशमुख म्हणाले.
जर भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स मानते, तर त्यांनी या सर्व गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे
नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली दिली.
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.
माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही. आज 53 वा दिवस आहे. मला टार्गेट करून एक मिडिया ट्रायल चालवलं जात आहे.
भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे असे महतं नामदेव शास्त्री यांनी सांगितले.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]