राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. त्याची चर्चा सुरू झाली.
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.
अनेक ठिकाणी मराठा आरक्षणातील लढ्यात सहभागी झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्रास होतो. आता यातील अनेकांनी थेट मंत्री मुंडेंना इशारा दिला आहे.
परळीतील गोळीबार प्रकरणावरून वाल्मिक कराडच नाव घेत आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात धनंजय मुंडेना लक्ष केलं आहे.
परळी गोळीबार प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला
Laxman Hake : आताची सर्वात मोठी समोर आली आहे. वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी
कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उशिरा पोहोचल्यानं अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) त्यांची भर कार्यक्रमात चांगलीच शाळा घेतली.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीडमध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.