Anjali Damania यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धसांची भेट झाल्यावरून धसांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
Anjali Damania या मंत्री धनंजय मुंडे देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध आणि घोटाळ्याचे देखील आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
Santosh Deshmukh Case : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Case)
आमदार मंत्र्यांना भेटला तर फरक पडत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस-मुंडे यांच्या भेटीवर आपली भूमिका मांडलीयं.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं अंग काढून घेतल्याचं दिसून आलंय.
धस आणि मुंडेंच्या भेटीने मनात चलबिचल नाही. पण, या प्रकणातील एखादाही आरोपी सुटणार, अशी चाहूल लागली तर देशमुख कुटुंबीय टोकोचे पाऊल उचलणार,
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संवादाच तोडून टाकायचा असे करण्याची आवश्यकता नाही. शेवटी धनंजय मुंडे हे देखील मंत्री आहेत.
अजित पवार भाजपच्या लोकांसोबत वेगवेगळ्या मंचावर दिसत आहे. त्यामुळं धस यांच्या आरोपांना एका अर्थाने अजित पवारांची मूकसंमतीच आहे.
सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, त्यामुळं राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं, असं अजित पवार म्हणााले.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.