- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
मनोज जरांगेंचे वादळ मुंबईच्या दिशेने अन् CM शिंदे मूळ गावच्या जत्रेसाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर
पुणे : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाची मागणी करत मुंबईच्या दिशेने निघालेला आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा भव्य मोर्चा आज (24 जानेवारी) मध्यरात्री पुण्यात दाखल झाला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते खराडी भागातून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेने रवाना झाले. तिथून पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे हा मोर्चा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने […]
‘एकनाथ शिंदे खुर्चीसाठी शेपूट हलवतोयं’; एकेरी उल्लेख करीत ठाकरेंची जळजळीत टीका
Udhav Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खुर्चीसाठी शेपूट हलवत असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकमध्ये ठाकरेंनी आयोजित सभेतून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोडच उठवली आहे. शेअर बाजारात हाहाकार! […]
अयोध्येत रामाचं राज्य पण महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य, संजय राऊतांचा नाशिकमधून हल्लाबोल
Sanjay Raut On Narendra Modi : प्रभु श्रीराम सत्यवचनी होते, एकवचनी होते पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. महाराष्ट्राची परिस्थिती आणखी गंभीर आहे. अयोध्येत रामाचं राज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचे राज्य आलं, हे आपलं दुर्देव आहे, असा हल्लाबोल खासदार संजय […]
‘कोण नरेंद्र मोदी, कोण फडणवीस, कोण शिंदे? आजचा ‘रावण’ अजिंक्य नाही’; राऊतांचा महायुतीवर घणाघात
Sanjay Raut : रामाचा निर्धार पक्का होता. ज्या अन्यायाविरुद्ध लढायला मी उभा ठाकलो आहे ती जी लढाई मला लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही तर सामन्य आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढायची आहे. म्हणून रामाचं महत्व शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता पण आज ठिकठिकाणी रावणच रावण […]
Ram Mandir : CM शिंदे एकटे नाही तर मंत्रिमंडळालाच नेणार; अयोध्या दौऱ्याचं प्लॅनिंग काय?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत उद्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) आहेत. देशातील कोट्यावधी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणी मंडळी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), […]
Maratha Reservation: जरांगेंची मुंबईकडे कूच; सरकारचा मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबत मोठा निर्णय
Eknath Shinde on State-Backward-Class-Commission Survey : मराठा समाजाला ( Maratha Reservation) आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मनोज जरांगे व मराठा समाज मुंबईत 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसणार आहे. त्यामुळे जरांगे हे मुंबईत येण्यापूर्वीच सरकारकडून आता उपाययोजना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली आहे. मराठा […]
रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुट्टीला विरोध! 4 विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे, तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारनेही सुट्टी जाहीर केल्यावर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेतली, त्यावर […]
दावोस दौऱ्यातील जेवणावर तब्बल 1 कोटी खर्चले, आणखी कशावर किती खर्च?
Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दावोस दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री हे दावोसला 50 लोक घेऊन गेलेत, ते फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. दरम्यान, आता दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर […]
आता शिंदे सरकारचाही आक्रमक पवित्रा : वाढत्या मागण्यांनी जरांगेंसोबतच्या चर्चेची दारे बंद!
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (दि.20) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला आहे. मात्र, आरक्षणासाठी वेळीवेळी बदलणाऱ्या मागण्यांमुळे राज्य सरकारमध्ये नाराजी आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढे जरांगेंशी चर्चा करू नये यावर शिंदे […]
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर, आमदार तांबेंच्या मागणीला यश
अहमदनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या (Shri Ram Temple) उद्घाटनाच्या निमित्ताने २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली होती. तांबेंनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. दरम्यान, तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद […]