कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) राज्यातील महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार टीका केली. राज्यातले महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे.
पुण्यात ड्रग्ज निर्माण होत नाही तर ते गुजरातमध्ये होतेय. गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही? असा सवाल पटोलेंनी केला.
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केलं.
काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही लोक असे असतात जे सकाळीच भोंगा वाजवतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनात शिंदेंना राऊतांवर केली.
लोकसभा निवडणुकीतील पराभव विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विखेंना धीर दिला.
Sushant Shelar : मुंबईसह राज्यातील अनेक भागात आता मुसळधार पावसाचा आगमन झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई (Mumbai) सारख्या शहरात हातावर
. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर थेट मंडल कमिशनविरोधात (Mandal Commission आंदोलन छेडणार असा इशारा जरांगेंनी दिला.
मृदा, जलसंधारण विभागातल्या 670 पदांसाठी फेरपरिक्षा घेतली जाणार आहे. राज्य सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.
Manoj Jarange : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde