- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर लाँच, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
टीझर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते ते म्हणजे ही एक शहरी आणि ग्रामीण मनांची मस्तीखोर जुगलबंदी आहे, जिथे रहस्याचा थर आहे.
घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले…
एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय.
शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक? ‘माझी शाळा’ आणि ‘आनंदाचा शिधा’ यंदा थंडावले…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू आहे.
आपल्याला महायुतीत दंगा नको; एकनाथ शिंदे यांची ‘त्या’ वक्तव्यावरून धंगेकरांचे कान टोचले
गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते.
ब्रेकिंग : BMC च्या निवडणुका रंगतदार होणार; जैन समाजाकडून ‘शांतीदूत जनकल्याण पक्षाची’ घोषणा
आगामीकाळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही या पक्षाकडून उमेदवार दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
विधानसभेला 20 हजार मतदार बाहेरून आणल्याचा आमदार भुमरेंचा दावा; एकनाथ शिंदेंनी केली वेळीच सावरासावर…
विधानसभेला 20 हजार स्थलांतरित मतदारांना बाहेरून आणलं. त्या मतदानाचा मला 100 टक्के फायदा झाला. - विलास भुमरे, आमदार
Video : विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदान बाहेरुन आणलं; शिंदेचे आमदार हे काय बोलले?
मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते.
ब्रेकिंग : धनुष्यबाण चिन्ह अन् शिवसेना पक्षाबाबत SC कोर्टात 12 नोव्हेंबर रोजी होणार फैसला…
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी पार पडली.
Maharashtra Cabinet Decision : तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत
खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर; पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर
CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य
