- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
‘गद्दारीचा ठसा पुसण्यासाठीच CM शिंदेंनी जरांगेला पुढं आणलं’; नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप
Navnath Waghmare : गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजामध्ये घुसपेट करण्याचा प्रयत्न एका समाजाकडून होत आहे. या समाजाकडे 200 पेक्षा जास्त
राज्याचं पावसाळी अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचं ठरणार; उद्धव ठाकरेंची तिखट टीका
Uddhav Thackeray यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर टीका केली आहे.
महायुतीत काय शिजतंय? शिंदे, फडणवीस अन् अजितदादांची तब्बल दीड तास खलबतं
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती.
लोकसभेत ताकद वाढली, सूरही बदलला; भाजपाच्या गडात मुसंडी मारण्याची CM शिंदेंची प्लॅनिंग
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे.
पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Eknath Shinde On Pune Drugs Case : पुन्हा एकदा पुणे शहरात (Pune City) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री होत असल्याने पुणे पोलिसांच्या
दोन दिवस थांबा, मोठ स्पोट होणार आहे, 5 हजार कोटींपेक्षा जास्त…; रोहित पवारांचं खळबळजनक विधान
Rohit Pawar : दोन दिवस थांबा, फार मोठा स्फोट होणार आहे. हा 5000 कोटींहून अधिक कमिशनचा विषय आहे. - आमदार रोहित पवार
शेतकऱ्यांची लूट थांबवा, दुधाचे दर वाढवू द्या अन् कर्जमाफी करा; नाना पटोलेंची मागणी
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) राज्यातील महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार टीका केली. राज्यातले महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे.
गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही?, नाना पटोलेंचा सरकारला थेट सवाल
पुण्यात ड्रग्ज निर्माण होत नाही तर ते गुजरातमध्ये होतेय. गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही? असा सवाल पटोलेंनी केला.
CM शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी, म्हणाले, ‘लावा बांबू…’
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केलं.
काही लोकांना बांबूच लावला पाहिजे, CM शिंदेंचे संजय राऊतांवर टीकास्त्र
काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही लोक असे असतात जे सकाळीच भोंगा वाजवतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनात शिंदेंना राऊतांवर केली.