- Home »
- Farmers
Farmers
30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर; सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
स्वत: ला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा; शेतकऱ्यांच्या परिषदमध्ये बच्चू कडूंची जीभ घसरली
Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद पवार पक्षाची ‘काळी दिवाळी’! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन
राज्यातील अतिवृष्टी. फसव्या मदतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा निर्णय घेतला.
खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर; पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर
CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य
सरकारने ‘त्या’ निर्णयाचा पुनर्विचार करणं गरजेचं; शरद पवारांची राज्य सरकारच्या निर्णयावर टीका
राज्य सरकारनं नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करण्याच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून रक्कम घेण्यावर शरद पवारांनी टीका केली.
महाराष्ट्र सरकारने अहवाल पाठवावा, आम्ही लगेच मदत पाठवतो; अमित शहांची शेतकऱ्यांना मदतीची घोषणा
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवावा.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच भळभळत वास्तव; वाचा, ‘नॅशनल गुन्हे नोंद ब्युरोचा धक्कादायक अहवाल
शेती आणि शेतकरी कायम संकटाच्या भोवऱ्यात अडकलेली आपण पाहत आलो आहोत. नुकताच एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत करताना निकषाचा डोंगर; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पैशाचे सोंग आणता येत नाही, मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? वडेट्टीवारांचा अजित पवारांना सवाल
Vijay Vadettiwar यांनी राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती असताना अजित पवारांच्या पैशाचे सोंग आणता येत नाही. या विधानावरून त्यांना घेरलं आहे.
नियम न पाहता शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसाठी केंद्रित मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.