- Home »
- Farmers
Farmers
मान्सून कोकणात दाखल, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, हवामान विभागाचा अंदाज काय?
काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम? केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनाचे संकेत
मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीलाही अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते.
Monsoon Alert 2026: मान्सून महाराष्ट्राला उशीरा व्यापणार ? शेतकऱ्यांना सरकारचा अलर्ट
Monsoon Alert 2026-कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल.
एल निनोचे सावट गडद! देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, महाराष्ट्रात दुष्काळाची भीती
पत्रकार परिषदेत आयएमडीने सुधारित मान्सून अंदाज जाहीर करत देशात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे.
मान्सून वेळेवर नाही, एल निनोचा प्रभाव वाढतोय; शेतकऱ्यांसमोर नव्या चिंतेचे ढग
हवामान विभागाने 15 मे रोजी केलेला अंदाज चुकीचा ठरत असून, केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते.
बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार…मंत्री विखेंच्या सूचना
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे.
साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कांदा खरेदीसह शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा
मी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कांदा खरेदीची विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून कांदा खरेदी सुरू होत आहे.
पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज, ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार
विदर्भातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमात हवामानाचा त्रास वाढणार आहे.
केंद्राचा मोठा निर्णय! ऊसाच्या FRP मध्ये वाढ, एका टनाला किती रुपये मिळणार?
महाराष्ट्रात रब्बी 2025-26 हंगामात हरभऱ्याच्या खरेदीची कमाल मर्यादा वाढवून 8,19,882 टन करण्यात आली आहे.
आता पक्षांनी फळ-धान्याचं नुकसान केल्यास शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
farmers get compensation by Birds damage मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ce