- Home »
- Farmers
Farmers
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी थेट कर्जमाफीची तारीखच केली जाहीर!
परदेशी कमिटीचा अहवाल सरकारकडे जमा झाल्यानंतर, ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याची कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
Video : विरोधकांकडं लक्ष देऊ नका, 20 हजार कोटींमधील 14 हजार कोटी नुकसानग्रस्तांच्या खात्यावर, आमदार राणा पाटील यांची माहिती
आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्याची माहिती नाही. ते काहीतरी गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्ष देऊ नये.
कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा पुन्हा वेळकाढूपणा – शेतकरी नेते अजित नवले
शेतकऱ्यांचे एका वर्षापर्यंतच्या शेती कर्ज वसुलीला स्थगिती आणि शेतकरी कर्जाचे पुनर्गठन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
आमचा डीएनए शेतकऱ्यांचा…त्यांवक्तव्यानंतर मंत्री विखेंचा सुर बदलला
ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.
सरकारने फसवले… बंद दाराआड घडलेल्या कर्जमुक्तीवरील चर्चेवर राजू शेट्टी काय म्हणाले?
Raju Shetti यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर; सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
स्वत: ला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा; शेतकऱ्यांच्या परिषदमध्ये बच्चू कडूंची जीभ घसरली
Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद पवार पक्षाची ‘काळी दिवाळी’! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन
राज्यातील अतिवृष्टी. फसव्या मदतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा निर्णय घेतला.
खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर; पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर
CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य
सरकारने ‘त्या’ निर्णयाचा पुनर्विचार करणं गरजेचं; शरद पवारांची राज्य सरकारच्या निर्णयावर टीका
राज्य सरकारनं नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करण्याच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून रक्कम घेण्यावर शरद पवारांनी टीका केली.