- Home »
- Farmers
Farmers
देशाचा राजा कायम पण तणावात, भेंडवळच्या घटमांडणीतून राजकारण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षेबाबत संकेत
आज पहाटे सूर्योदयावेळी सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभरातील पाऊस, पीकस्थिती, अर्थकारण, राजकारण आणि देशाच्या सुरक्षेविषयी अंदाज जाहीर करण्यात आले.
महसुलची मराठवाड्यात ८७५ कोटींची वसुली; कुठल्या जिल्ह्यात किती आकडा?
राज्य सरकारला जमीन महसूल आणि गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महत्त्वपूर्ण मानले जाते.
अक्षय कर्डिले बांधावर; सरसकट पंचनाम्याच्या सूचना, स्व. शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा जोपासत शेतकऱ्यांना दिला धीर
अक्षय कर्डिले यांनी शेतातूनच तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका; राज्यात २ लाख हेक्टर नुकसान, कृषीमंत्री मदतीबद्दल काय म्हणाले?
अवकाळी पावसाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये २९ जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.
आवकाळी पावसाचा जोर वाढला; मराठवाड्यात फळबागांसह शेती पिकांचं अतोनात नुकसान
नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि बागलाण पट्ट्यात अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे आणि फळबागांचं मोठं नुकसान केलं आहे.
पुणे-मुंबई पायाभूत सुविधांना चालना; अर्थसंकल्पावर सहकार क्षेत्राचा विश्वास – सुशील जाधव
शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीच्या ऐतिहासिक घोषणांसह विविध महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश असलेला 2025-26 सालाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
मुळा डाव्या उजव्या कालव्याचे 23 फेब्रुवारी पासून आवर्तन; मंत्री विखे पाटील यांचा निर्णय
23 फेब्रुवारी 2026 पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकरी आत्महत्या कायमच्या थांबणार, महाराष्ट्रात विशेष टास्क फोर्सची योजना
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.
शेतकरी कर्जमाफी समितीचा विस्तार; नव्या 4 सदस्यांचा समावेश, सदस्य कोण अन् काम काय?
समितीला आपला अहवाल सहा महिन्यांत सादर करावयाचा होता. समिती या पूर्वीच महसूल, वित्त, कृषी, सहकार व पणन विभागाचे सचिवांचा समावेश आहे.
फक्त ट्रम्पला बोलावून शेतकऱ्याचं श्राद्ध घालणं बाकी; भारत–अमेरिका ट्रेड डिलनंतर शेतकरी नेते भडकले
India US Trade Deal चा भारतातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या कराराविरोधात शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत.