- Home »
- Farmers
Farmers
पुणे-मुंबई पायाभूत सुविधांना चालना; अर्थसंकल्पावर सहकार क्षेत्राचा विश्वास – सुशील जाधव
शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीच्या ऐतिहासिक घोषणांसह विविध महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश असलेला 2025-26 सालाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
मुळा डाव्या उजव्या कालव्याचे 23 फेब्रुवारी पासून आवर्तन; मंत्री विखे पाटील यांचा निर्णय
23 फेब्रुवारी 2026 पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकरी आत्महत्या कायमच्या थांबणार, महाराष्ट्रात विशेष टास्क फोर्सची योजना
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.
शेतकरी कर्जमाफी समितीचा विस्तार; नव्या 4 सदस्यांचा समावेश, सदस्य कोण अन् काम काय?
समितीला आपला अहवाल सहा महिन्यांत सादर करावयाचा होता. समिती या पूर्वीच महसूल, वित्त, कृषी, सहकार व पणन विभागाचे सचिवांचा समावेश आहे.
फक्त ट्रम्पला बोलावून शेतकऱ्याचं श्राद्ध घालणं बाकी; भारत–अमेरिका ट्रेड डिलनंतर शेतकरी नेते भडकले
India US Trade Deal चा भारतातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या कराराविरोधात शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत.
सरकार गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
Chandrashekhar Bavankule चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करणार असल्याचं एक प्रकारे जाहीर घोषणाच केली आहे.
रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सोडण्यास मान्यता; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटलांच्या सूचना
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्याने जलसंपदा विभागाकडून पुढील ४० दिवसांचं नियोजन.
मुख्यमंत्र्यांनी नवीन खातं निर्माण करावं, ते म्हणजे पांघरून खातं; भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; शेतकरी आणि विरोधी पक्षनेतेपदावरून धरले कात्रीत
बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील, देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा
व्यापाऱ्यांच्या मते, आयात मर्यादित असली तरी मागणीत वाढ होऊन कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
सरकारची पीकविमा योजना चालली कुणीकडं?, शेतकऱ्यांना शून्य लाभ, धक्कादायक माहिती समोर
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना असेच आदेश दिले होते. पण, अद्याप या आदेशानुसार एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत झाली नाही.