जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्याने जलसंपदा विभागाकडून पुढील ४० दिवसांचं नियोजन.
नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; शेतकरी आणि विरोधी पक्षनेतेपदावरून धरले कात्रीत
व्यापाऱ्यांच्या मते, आयात मर्यादित असली तरी मागणीत वाढ होऊन कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना असेच आदेश दिले होते. पण, अद्याप या आदेशानुसार एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत झाली नाही.
परदेशी कमिटीचा अहवाल सरकारकडे जमा झाल्यानंतर, ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याची कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्याची माहिती नाही. ते काहीतरी गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्ष देऊ नये.
शेतकऱ्यांचे एका वर्षापर्यंतच्या शेती कर्ज वसुलीला स्थगिती आणि शेतकरी कर्जाचे पुनर्गठन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.
Raju Shetti यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
Manoj Jarange यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.