शेती आणि शेतकरी कायम संकटाच्या भोवऱ्यात अडकलेली आपण पाहत आलो आहोत. नुकताच एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
Vijay Vadettiwar यांनी राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती असताना अजित पवारांच्या पैशाचे सोंग आणता येत नाही. या विधानावरून त्यांना घेरलं आहे.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Rain ने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.
Devendra Fadnavis यांनी आज 21 मे रोजी फडणवीस यांनी खरीप हंगाम नियोजन बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.
Unseasonal Rain ने संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये कांदा, भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.