- Home »
- Farmers
Farmers
लोकसभेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर, ठाकरेंकडून शेतकरी, तरुणांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा
Shiv Sena Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील वचननाम्याची घोषणा करण्यात
मंत्री विखेंनी साधला शेतक-यांशी संवाद; सरकार पाठीशी असल्याची दिली ग्वाही
Minister Radhakrishan Vikhe comunicate with Farmers : पालकमंत्री आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे ( Minister Radhakrishan Vikhe ) पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांमध्ये शेतक-यांशी संवाद साधला ( Farmers ). विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमधून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली. Bhaiyya Ji: मनोज बाजपेयींच्या ‘भैया जी’ सिनेमातील ‘बाघ का करेजा’ पहिले गाणे रिलीज […]
दहा वर्षांच्या काळात कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवंण्याचं काम झालं -सुजय विखे
Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना झाला असून, या योजनेचे सुमारे 56 कोटी 47 लाख रुपयांचं अनुदान बँक खात्यात वर्ग झालं असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे. (PM Modi) तसंच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Sujay […]
Government Schemes : तारबंदी योजना नेमकी आहे तरी काय? वाचा!
Government Schemes : शेतात पिकांची पेरणी (Planting of crops)केल्यानंतर हवामानामुळे (weather) पिकाची नासाडी तर होणार नाही ना, की कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव तर नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना (Farmers)सतावत असते. पण बहुतांश शेतकऱ्यांची दुसरी मोठी समस्या आहे. ते म्हणजे शेतातील उभ्या पिकांवर भटक्या जनावरांचा हल्ला. अनेक ठिकाणी भटकी जनावरे हे शेतमालाचे नुकसान करतात. सध्याच्या काळात […]
शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक
Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही […]
शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर धडकलं; मोर्चावर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या
Farmers Delhi Chalo Protest : देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आजपासून ‘चलो दिल्ली’चा (Farmers Delhi Chalo Protest)नारा देऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. या चलो दिल्ली मोर्चामध्ये पंजाब(Punjab), हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी (Farmers)सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. हजारो शेतकरी हे त्यांचे ट्रक, ट्रॅक्टर […]
