- Home »
- Farmers
Farmers
अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
बावनकुळेंचा PA असल्याची बतावणी करत शेतकऱ्याला घातला गंडा, अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
राज्यभर पावसाचा कहर! शेतकऱ्यांसह चाकरमान्यांचे हाल; कुठे-काय घडलं?
Rain ने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.
शेतकऱ्यांना दुबार पेरणी टाळता येणार; फडणवीसांनी मान्सूनच्या आगमापूर्वी आखला मास्टर प्लॅन
Devendra Fadnavis यांनी आज 21 मे रोजी फडणवीस यांनी खरीप हंगाम नियोजन बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.
अवकाळीचा मोठा फटका! संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांची पीकं गेली वाहून
Unseasonal Rain ने संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये कांदा, भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तीनही बंदरांना दिसतही नाही ऐकूही येत नाही; शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी जीवावर उदार; स्मशानभूमीत यमाचा फोटो समोर ठेऊन आंदोलन
Farmers ने जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत आंदोलन सुरू करण्यात आल.
शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल कोकाटेंची दिलगिरी; म्हणाले असं वक्तव्य…
Manikrao Kokate यांनी अवकाळीची पाहणी करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
2 घरांचे मालक असाल तर तुम्हालाही मिळणार ‘गुड न्यूज’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत 2025 साठी अर्थसंकल्प सादर
शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा करणार ; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
Manikrao Kokate Statement Make Law For Farmers To Prevent Cheating : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होवून खातेवाटप पार पडलंय. यावेळी कृषीमंत्रिपद माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलंय. दरम्यान नाशिकमध्ये बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. शेतकऱ्यांच्या फसवणूक रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. असं स्पष्ट करत कोकाटे यांनी […]