- Home »
- Farmers
Farmers
सरकार गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
Chandrashekhar Bavankule चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करणार असल्याचं एक प्रकारे जाहीर घोषणाच केली आहे.
रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सोडण्यास मान्यता; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटलांच्या सूचना
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्याने जलसंपदा विभागाकडून पुढील ४० दिवसांचं नियोजन.
मुख्यमंत्र्यांनी नवीन खातं निर्माण करावं, ते म्हणजे पांघरून खातं; भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; शेतकरी आणि विरोधी पक्षनेतेपदावरून धरले कात्रीत
बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील, देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा
व्यापाऱ्यांच्या मते, आयात मर्यादित असली तरी मागणीत वाढ होऊन कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
सरकारची पीकविमा योजना चालली कुणीकडं?, शेतकऱ्यांना शून्य लाभ, धक्कादायक माहिती समोर
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना असेच आदेश दिले होते. पण, अद्याप या आदेशानुसार एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत झाली नाही.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी थेट कर्जमाफीची तारीखच केली जाहीर!
परदेशी कमिटीचा अहवाल सरकारकडे जमा झाल्यानंतर, ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याची कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
Video : विरोधकांकडं लक्ष देऊ नका, 20 हजार कोटींमधील 14 हजार कोटी नुकसानग्रस्तांच्या खात्यावर, आमदार राणा पाटील यांची माहिती
आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्याची माहिती नाही. ते काहीतरी गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्ष देऊ नये.
कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा पुन्हा वेळकाढूपणा – शेतकरी नेते अजित नवले
शेतकऱ्यांचे एका वर्षापर्यंतच्या शेती कर्ज वसुलीला स्थगिती आणि शेतकरी कर्जाचे पुनर्गठन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
आमचा डीएनए शेतकऱ्यांचा…त्यांवक्तव्यानंतर मंत्री विखेंचा सुर बदलला
ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.
सरकारने फसवले… बंद दाराआड घडलेल्या कर्जमुक्तीवरील चर्चेवर राजू शेट्टी काय म्हणाले?
Raju Shetti यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.