- Home »
- Farmers
Farmers
मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत करताना निकषाचा डोंगर; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पैशाचे सोंग आणता येत नाही, मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? वडेट्टीवारांचा अजित पवारांना सवाल
Vijay Vadettiwar यांनी राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती असताना अजित पवारांच्या पैशाचे सोंग आणता येत नाही. या विधानावरून त्यांना घेरलं आहे.
नियम न पाहता शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसाठी केंद्रित मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
बावनकुळेंचा PA असल्याची बतावणी करत शेतकऱ्याला घातला गंडा, अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
राज्यभर पावसाचा कहर! शेतकऱ्यांसह चाकरमान्यांचे हाल; कुठे-काय घडलं?
Rain ने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.
शेतकऱ्यांना दुबार पेरणी टाळता येणार; फडणवीसांनी मान्सूनच्या आगमापूर्वी आखला मास्टर प्लॅन
Devendra Fadnavis यांनी आज 21 मे रोजी फडणवीस यांनी खरीप हंगाम नियोजन बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.
अवकाळीचा मोठा फटका! संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांची पीकं गेली वाहून
Unseasonal Rain ने संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये कांदा, भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तीनही बंदरांना दिसतही नाही ऐकूही येत नाही; शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी जीवावर उदार; स्मशानभूमीत यमाचा फोटो समोर ठेऊन आंदोलन
Farmers ने जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत आंदोलन सुरू करण्यात आल.
