- Home »
- Farmers
Farmers
राज्यातील 85 हजार कृषी सेवा केंद्रांनी पुकारला बेमुदत संप; शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम
agricultural service centers ने सरकारने कृषी सेवा केंद्र यांना घालून दिलेल्या विविध नियम आणि अटींच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्र घेतला.
हायकोर्टाची सरकारवर तीव्र नाराजी; खरीप पिकविम्याबाबत झाली सुनावणी
2023 हंगामात जमिनीतील आर्द्रता कमी असल्याने पिकांचे नुकसान होऊन उत्पादन नगण्य झाले
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! कर्जत-जामखेडमध्ये पिक विमा वाटप सुरु…
farmers Crop insurance कर्जत- जामखेड तालुक्यातील २०२५ खरीप हंगामाच्या पीक विमा दाव्यांच्या प्रत्यक्ष वाटपास आजपासून सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र कायम; मागील तीन महिन्यांत मराठवाड्यात किती आत्महत्या?
कर्जबाजारी होऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं या अस्मानी संकटामुळे कंबरडं मोडलं.
आपसातील शेतजमीन वाटपावर नोंदणी शुल्क नाही; महसूल मंत्री बावनकुळेंचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Revenue Minister Bawankule कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन आपसामध्ये वाटपाच्या नोंदणीसाठी संपूर्ण शुल्क माफी देण्यात येणार आहे.
देशाचा राजा कायम पण तणावात, भेंडवळच्या घटमांडणीतून राजकारण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षेबाबत संकेत
आज पहाटे सूर्योदयावेळी सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभरातील पाऊस, पीकस्थिती, अर्थकारण, राजकारण आणि देशाच्या सुरक्षेविषयी अंदाज जाहीर करण्यात आले.
महसुलची मराठवाड्यात ८७५ कोटींची वसुली; कुठल्या जिल्ह्यात किती आकडा?
राज्य सरकारला जमीन महसूल आणि गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महत्त्वपूर्ण मानले जाते.
अक्षय कर्डिले बांधावर; सरसकट पंचनाम्याच्या सूचना, स्व. शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा जोपासत शेतकऱ्यांना दिला धीर
अक्षय कर्डिले यांनी शेतातूनच तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका; राज्यात २ लाख हेक्टर नुकसान, कृषीमंत्री मदतीबद्दल काय म्हणाले?
अवकाळी पावसाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये २९ जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.
आवकाळी पावसाचा जोर वाढला; मराठवाड्यात फळबागांसह शेती पिकांचं अतोनात नुकसान
नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि बागलाण पट्ट्यात अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे आणि फळबागांचं मोठं नुकसान केलं आहे.