- Home »
- Government
Government
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवलेल्या महिला डॉक्टरने सरकारी नोकरीला लाथ मारून सोडले राज्य
नितीश कुमार यांनी या जाहीर कार्यक्रमात महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा बुरखा हटवल्याची घटना; बिहार सोडून थेट कोलकाता गाठलं.
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गड-किल्ले, स्मारकांवरील अतिक्रमणं रोखण्यासाठी समिती नेमणार
Fadnavis government ने महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आणि गड-किल्ल स्मारकांवरील अतिक्रमणं याबाबत मोठं पाऊल उचललं आहे.
आधारचं विदआऊट इंटरनेट अन् पेपरलेस व्हेरिफिकेशन करता येणार; सरकारचा भन्नाट प्लॅन वाचलात का?
Aadhaar verified without internet आधार कार्ड जारी करणारी संस्थाकडून लवकरच एक नव आधार ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात येणार आहे.
‘प्रत्येक कागदावर स्वाक्षरी तरी पार्थ पवारांना “ क्लिन चिट” म्हणजे प्रशासन रसातळाला गेलंय’
Vijay Kumbhar यांनी पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारामध्ये पार्थ पवारांना दिलेल्या क्लिन चिटवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बिहारच्या दणदणीत विजयामागे ‘मराठी’ नेत्याचा हात; तावडेंनी कसं काबीज केलं इलेक्शन?
Vinod Tawde एक मराठी चेहरा आहे ज्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू म्हणजे एनडीएला मोठं यश मिळवून दिलं
मृताच्या नावाने 750 कोटींची शासकीय जमीन 33 कोटींमध्ये विकली; पुण्यात आणखी मोठा जमीन घोटाळा समोर
Government land scam पिंपरी चिंचवडमध्ये पशुसंवर्धन विभागाची 750 कोटींची 15 एकर जागेची विक्री केवळ 33 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे.
GIFF च्या “फिल्म बाजार – 2025” साठी शासनामार्फत “मुक्काम पोस्ट देवाचे घर” ची निवड
Mukkam Post Devache Ghar ची निवड “फिल्म बाजार - 2025” साठी करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केली .
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा शेतकऱ्यांसाठी थेट…
Bachhu Kadu सध्या राज्यामध्ये प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे.
राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी, सरकार कृती कधी करणार? पवारांचा सवाल
Sharad Pawar यांनी मराठाविरुद्ध ओबीसी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात आहे. असं म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
