- Home »
- Government
Government
संघटनांचा दबाव पण सरकार सिरीयस घेईना! अण्णा हजारेंचं सरकारला आंदोलनाबाबत स्मरणपत्र
Anna Hazare यांच्यावर आरटीआय दुरूस्तीविरोधात आंदोलनासाठी संघटनांचा जबाव आहे. सरकारकडून मात्र त्यांच्याशी संपर्क करण्यात आलेला नाही.
भाडेतत्वाच्या शासकीय जमिनींवर मालकी सांगणाऱ्यांना दणका; ‘महाराष्ट्र शासन’च कब्जेदार असणार फडणवीस सरकारचा निर्णय
ownership of government land on lease राज्यात भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींच्या नोंदींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पाच दिवसांनंतर अखेर रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन मागे; चार ते पाच दिवसांत सरकारसोबत चर्चेतून मार्ग निघणार
Ravikant Tupkar यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका
अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतल्याने वडापाव व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रशासनाच्या रडारवर
ऐतिहासिक दिल्ली जिमखाना क्लबला परिसर रिकामा करण्याचे आदेश, सरकारला का हवाय क्लब?
historic Delhi Gymkhana Club चा परिसर केंद्र सरकारने रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारला हा क्लब का हवाय? जाणून घ्या सविस्तर...
सरकारला किंमत मोजावी लागणार; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, फडणवीसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange serious allegations Fadnavis मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय! सरकारी भरतीत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात दावा सांगता येणार नाही
cabinet meeting ची बैठक पार पडली. यामध्ये राज्य सरकारच्या विविध विभागाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
तलाठी भरती आता MPSC मार्फत, राज्य शासनाचा सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल
राज्यातील विविध विभागांमध्ये ही भरती होणार असून, एकूण 33 विभागांतील 110 आस्थापनांमध्ये सुमारे 3600 हुन अधिक संवर्गांचा यात समावेश आहे.
सरकारची फास्टट्रॅकची व्याख्या काय? त्याला हालहाल करत संपवा; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी फटकारले
Raj Thackeray यांनी नसरापूर (Pune) येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्यवरून संताप व्यक्त करत सरकारला फटकारले.
पिनाराई विजयन यांच्या पराभवाने एका युगाचा अंत! देशातील एकमेव डाव्यांचं सरकार कोसळलं
Kerala Assembly Election मध्ये एलडीएफ (LDF) ला सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं आहे. पिनराई विजयन यांचा राजकीय प्रभाव संपला आहे.