- Home »
- Government
Government
तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका
अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतल्याने वडापाव व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रशासनाच्या रडारवर
ऐतिहासिक दिल्ली जिमखाना क्लबला परिसर रिकामा करण्याचे आदेश, सरकारला का हवाय क्लब?
historic Delhi Gymkhana Club चा परिसर केंद्र सरकारने रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारला हा क्लब का हवाय? जाणून घ्या सविस्तर...
सरकारला किंमत मोजावी लागणार; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, फडणवीसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange serious allegations Fadnavis मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय! सरकारी भरतीत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात दावा सांगता येणार नाही
cabinet meeting ची बैठक पार पडली. यामध्ये राज्य सरकारच्या विविध विभागाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
तलाठी भरती आता MPSC मार्फत, राज्य शासनाचा सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल
राज्यातील विविध विभागांमध्ये ही भरती होणार असून, एकूण 33 विभागांतील 110 आस्थापनांमध्ये सुमारे 3600 हुन अधिक संवर्गांचा यात समावेश आहे.
सरकारची फास्टट्रॅकची व्याख्या काय? त्याला हालहाल करत संपवा; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी फटकारले
Raj Thackeray यांनी नसरापूर (Pune) येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्यवरून संताप व्यक्त करत सरकारला फटकारले.
पिनाराई विजयन यांच्या पराभवाने एका युगाचा अंत! देशातील एकमेव डाव्यांचं सरकार कोसळलं
Kerala Assembly Election मध्ये एलडीएफ (LDF) ला सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं आहे. पिनराई विजयन यांचा राजकीय प्रभाव संपला आहे.
मराठी माणसाला हुतात्मा स्मारकाचा विसर पडावा अशी इच्छा आहे का? महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंचा सरकारला परखड सवाल
Raj Thackeray यांनी हुतात्मा चौक स्मारक येथे अभिवादन केलं आणि सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून सरकारला परखड सवाल केला आहे.
1 मेपासून राज्यात राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध
देशाच्या इतिहासात ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असल्यामुळे प्रशासनाने तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम केल्या आहेत.
इंधन महागाईमुळे उड्डाणांना ब्रेक? एअरलाईन्सचा इशारा, तातडीचा दिलासा नाही तर सेवा बंद?
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे विमान इंधन अर्थात एटीएफ महागले असून, यामुळे देशातील विमान कंपन्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.