state legislature च्या पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
Supriya Sule यांनी राज्यामध्ये सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यावरून राज्यसरकारवर टीका केली आहे.
Devendra Fadnavis यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Pakistan च्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
'Financial Intelligence Unit' ची स्थापना आर्थिक फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Maharashtra Tourism Security Force ची स्थापना पर्यटनाला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे.
Pahalgam attack नंतर आता केंद्र सरकारने वृत्त वाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
GST दोन हजारहून अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्यात येणार आहे मात्र हे सर्व दावे अर्थ मंत्रालयाकडून फेटाळण्यात लावण्यात आले आहे.
GST ने सरकारची तिजोरी भरली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्याचं दिवशी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.