Harshvardhan Sapkal यांनी कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप केला आहे.
Ambadas Danave यांनी राज्य सरकारने सोमवारी 2025 - 26 या आर्थिक वर्षांचा सादर केलेल्या अर्थसंकल्पावर घणाघाती टीका केली आहे.
Ravikant Tupkar यांनी सरकारला 18 मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा. अन्यथा 19 मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा दिला.
International Film Festival चे आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवित असून या महोत्सवांना किमान 10 लाखाच्या पुढे आर्थिक सहाय्य मिळत आहे.
Vijay Vdettivar यांनी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पुन्हा एकदा सरकारला फैलावर घेतले आहे.
Aditya Thackeray यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई नगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर आणि केंद्रातील अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर १.९२ वरुन २.०८ होण्याची
Manoj Jarange यांनी उपोषण सोडताच 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो. असं सरकारला आव्हान दिलं आहे.
आमदार रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचारी असल्याचा दावा करत त्याला सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
Kuwait Fire च्या घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांबद्दल सोनू सूद बोलला आणि सर्वांना त्यांच्या कुटुंबासाठी योगदान देण्याचे आवाहन केलं आहे.