- Home »
- Government
Government
जन सुरक्षा कायद्याद्वारे सरकार मुलभूत हक्क पायदळी तुडवतय; रोहित पवार आक्रमक
Rohit Pawar यांनी देखील सरकारवर राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे त्यावरून टीका केली आहे.
आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन, ‘या’ मुद्द्यांवरून सभागृह गाजणार
state legislature च्या पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
अर्थिक परिस्थिती बेताची अन् शेतकऱ्यांचाही विरोध; शक्तिपीठ महामार्गवरून सुळेंचा सवाल
Supriya Sule यांनी राज्यामध्ये सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यावरून राज्यसरकारवर टीका केली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! आता करता येणार सत्तरीपर्यंत काम
Devendra Fadnavis यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लोकांची अन्न-अन्न दशा पण सरकार अन् लष्कर मात्र… युनोच्या रिपोर्टमध्ये पाकमधील धक्कादायक वास्तव समोर
Pakistan च्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
तीनही बंदरांना दिसतही नाही ऐकूही येत नाही; शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
आर्थिक फसवणूकी विरोधात सरकारचा अॅक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर्थिक गुप्तचर युनिट’ कार्यान्वित
'Financial Intelligence Unit' ची स्थापना आर्थिक फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारने उचललं पाऊल; महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना
Maharashtra Tourism Security Force ची स्थापना पर्यटनाला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे.
मोठी बातमी : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; वृत्तवाहिन्यांना सरकारकडून सूचना
Pahalgam attack नंतर आता केंद्र सरकारने वृत्त वाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
2 हजारहून अधिकच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी? असा कोणताही प्रस्ताव… सरकारने फेटाळले वृत्त
GST दोन हजारहून अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्यात येणार आहे मात्र हे सर्व दावे अर्थ मंत्रालयाकडून फेटाळण्यात लावण्यात आले आहे.
