- Home »
- Government
Government
सरकारी अधिकाऱ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! आता करता येणार सत्तरीपर्यंत काम
Devendra Fadnavis यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लोकांची अन्न-अन्न दशा पण सरकार अन् लष्कर मात्र… युनोच्या रिपोर्टमध्ये पाकमधील धक्कादायक वास्तव समोर
Pakistan च्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
तीनही बंदरांना दिसतही नाही ऐकूही येत नाही; शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
आर्थिक फसवणूकी विरोधात सरकारचा अॅक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर्थिक गुप्तचर युनिट’ कार्यान्वित
'Financial Intelligence Unit' ची स्थापना आर्थिक फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारने उचललं पाऊल; महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना
Maharashtra Tourism Security Force ची स्थापना पर्यटनाला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे.
मोठी बातमी : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; वृत्तवाहिन्यांना सरकारकडून सूचना
Pahalgam attack नंतर आता केंद्र सरकारने वृत्त वाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
2 हजारहून अधिकच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी? असा कोणताही प्रस्ताव… सरकारने फेटाळले वृत्त
GST दोन हजारहून अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्यात येणार आहे मात्र हे सर्व दावे अर्थ मंत्रालयाकडून फेटाळण्यात लावण्यात आले आहे.
गुडन्यूज! GST ने भरली सरकारची तिजोरी; जाणून घ्या किती झालं कलेक्शन?
GST ने सरकारची तिजोरी भरली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्याचं दिवशी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
एलन मस्कची कंपनी एक्सकडून भारत सरकारवर खटला दाखल, पण नेमकं प्रकरण काय?
Elon Musk यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेली कंपनी एक्सने भारत सरकार विरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच CBSE पॅटर्न लागू होणार